खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
Read More
Ladki bahin yojana ; नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता कधी येणार?
Ladki bahin yojana ; नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता कधी येणार?
Read More
नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
Read More
महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण ; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज.
महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण ; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज.
Read More
राज्यात या तारखे नंतर पाऊस येणार
राज्यात या तारखे नंतर पाऊस येणार
Read More

संजय गांधी निराधार योजना ; अर्ज कुठे आणि कसा करायचा..पहा योजनेची सविस्तर माहिती

संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र राज्यातील विधवा, निराधार, एकल महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने राबवलेली एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. राज्यातील वंचित घटकांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक आधार देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. २०१९ मध्ये या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करून अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सध्या दरमहा ₹१५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते, तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे मानधन वाढवून ₹२५०० रुपये करण्यात आले आहे.

ADS किंमत पहा ×

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि अर्जदाराचे वय १८ ते ६५ वर्षांदरम्यान असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साधारणपणे ₹२१,००० पेक्षा जास्त नसावे. तथापि, दारिद्र्यरेषेखालील (BPL) किंवा ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही मर्यादा ₹५०,००० पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

Leave a Comment